मिथ्यकथांची प्रतिबिंबे (पूर्वार्ध) « मागील भाग
ट्रॉयचे युद्ध हे हेलनमुळे– एका स्त्रीच्या अपहरणामुळे उभे राहिले होते. असेच युद्ध रामायणकथेमध्ये सीतेच्या अपहरणामुळेही झाले होते. या दोघींचे आयुष्य बरेचसे समांतर जात असल्याचा उल्लेख या मालिकेच्या तिसर्या भागात आलेला आहे. लंका नि ट्रॉय या दोन्हीं राज्यांवर हल्ला करण्यास आक्रमणकर्त्यांना समुद्र लंघून जाणे आवश्यक होते. लंका भरतखंड म्हटल्या जाणार्या


GIPHY App Key not set. Please check settings