प्रास्ताविक: रमतारामाच्या विश्रांतीस्थळी काल ‘परतुनि ये घरा…’ मालिकेतील एक भाग प्रसिद्ध केला. त्यात मोहन राकेश यांच्या ‘आषाढ का एक दिन’ मधील कालिदासाच्या परतून येण्याच्या प्रसंगाच्या आधारे आकलन मांडले आहे. सुदैवाने या नाटकाचा मराठी अनुवाद माझ्याकडे आहे. त्यातून कालिदासाने मल्लिकेचा निरोप घेऊन कीर्ति-संपदेच्या वाटे चालू लागण्याचा आणि सारे भौतिक यश गमावून परतून येण्याचा असे दोन प्रसंग निवडून इथे
in Books
पाखरा जा, त्यजुनिया…

GIPHY App Key not set. Please check settings