परतंत्र भारतातील जनतेमध्ये भय, दारिद्र्य, आलस्य, अविश्वास इत्यादि जे दोष निमाण झाले होते, ते नष्ट करण्यासाठी गांधीजींनी जनतेच्या हाती अहिंसक प्रतिकाराची समर्थ आयुधे कशी दिली, याची मीमांसा पुढील लेखात केली आहे. त्याचप्रमाणे, स्वातंत्र्यकाळात गांधीय मूल्यांचा लोप भारतामध्ये झालेला कोठे कोठे दिसतो, हेही त्यात विवेचिले आहे.गांधीजींनी एके ठिकाणी म्हटले आहे की, “ गांधीवाद नावाची कोणत्याही प्रकारची
in Literature
गांधीयुग व गांधीयुगांत

GIPHY App Key not set. Please check settings