in

अस्तसूर्याची उदयसूर्यास मानवंदना

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

शांता शेळकेंनी श्री. म. माटेंना एकदा विचारलं होतं ‘माणसाचं आयुष्य किती?’ माटेंचं उत्तर होतं, "माणूस मेल्यावर जितका काळ लोक त्याची आठवण काढतात तितकं…!" या अर्थानं‌ अत्रे-पुलं ही जोडगोळी अमरच म्हणायला हवी ! ही नावंच मुळी मराठी मनांच्या सुगंधी कप्प्यात आदरानं विसावली आहेत. दोघांनीही साहित्याच्या सर्वच क्षेत्रात उच्च दर्जाची मुशाफिरी केली व रसिकजनास न्हाऊन काढलं!एकदा नांदेडच्या नाट्यसंमेलनात आचार्य

Read More 

Report

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by cooldeepak

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

Maharashtra Shahir Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा टीझर राज ठाकरेंच्या हस्ते रिलीज

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

पुणेरी ‘दुकानदार’