शांता शेळकेंनी श्री. म. माटेंना एकदा विचारलं होतं ‘माणसाचं आयुष्य किती?’ माटेंचं उत्तर होतं, "माणूस मेल्यावर जितका काळ लोक त्याची आठवण काढतात तितकं…!" या अर्थानं अत्रे-पुलं ही जोडगोळी अमरच म्हणायला हवी ! ही नावंच मुळी मराठी मनांच्या सुगंधी कप्प्यात आदरानं विसावली आहेत. दोघांनीही साहित्याच्या सर्वच क्षेत्रात उच्च दर्जाची मुशाफिरी केली व रसिकजनास न्हाऊन काढलं!एकदा नांदेडच्या नाट्यसंमेलनात आचार्य
in Literature
अस्तसूर्याची उदयसूर्यास मानवंदना

GIPHY App Key not set. Please check settings